Similar Posts
Police Bharti Maharashtra | राज्यात 14956 जागांसाठी पोलिस भरती, या तारखेला सुरू होणार ऑनलाईन अर्ज..
Police Bharti Maharashtra: पोलिस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्याच्या पोलिस दलात बंपर पदभरती होणार आहे. कित्येक महिन्यांपासून अनेकांचे डोळे पोलिस भरतीकडे लागले होते. मात्र, आता पोलिस भरतीची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर आली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माहितीनुसार, येत्या 1 नोव्हेंबरला पोलिस दलात 20 हजार…
जन्माआधीच नशिबात लिहून ठेवलेल्या असतात या गोष्टी, यातून तुमची सुटका कधीच होणार नाही.
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्याने माणूस यशस्वी होऊन समाजात मान-सन्मान मिळवू शकतो. चाणक्यने आपल्या धोरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला आहे ज्यावर अनेकांना विश्वास ठेवायला आवडत नाही. आचार्य चाणक्य यांनी आपली धोरणे अतिशय काळजीपूर्वक लिहिली आहेत. या धोरणांमुळे मानवी जीवनाला योग्य दिशा मिळते. आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाशी…
PVC Aadhaar card : तुमचे आधार कार्ड हरवले आहे का? फक्त 50 रुपयात मिळेल वॉटर प्रूफ Smart Aadhaar card..!
PVC Aadhaar card : बँक खाते उघडणे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणे असो, प्रत्येक कामासाठी आधार क्रमांक विचारला जातो. आधार कार्डचा वापर ॲड्रेस प्रूफ म्हणूनही केला जातो. याशिवाय मुलांच्या शाळेत प्रवेशासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे. खरं तर, बरेच लोक त्यांच्या खिशात आधार कार्ड ठेवतात. आता एवढा महत्त्वाचा आधार कार्ड जर कोठे हरवला तर…
Bank of Maharashtra Personal Loan : कोणत्याही अटीशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र देणार 10 लाख रुपयांचे लोन..
Bank of Maharashtra Personal Loan : नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा बँक ऑफ महाराष्ट्रातून घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर, आणि कर्ज घेण्यासाठीची पात्रता आणि अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे याची माहिती देणार आहोत.. बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला सर्वात आकर्षक व्याजदरासह Personal Loan ऑफर करत असून…
महाराष्ट्रासाठी सांडले आहे अनेकांनी रक्त.., जाणून घ्या ‘महाराष्ट्र दिना’चा थरारक इतिहास..!
आज आहे १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. मराठी माणसाचे हक्काचे राज्य निर्माण झाले तो दिवस. पण हे मराठी राज्य इतक्या सहज तयार झाले नाही, तर त्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलीय, अनेकांना रक्त सांडावं लागलंय. त्यानंतर मराठी माणसांचा हा ‘महाराष्ट्र’ तयार झाला आहे. मग हा दिवस विसरुन कसं चालेल..? १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या…

