प्रजासत्ताक दिनानिमित्त एक हजार ड्रोन्सने विजय चौक उजाळला…
Similar Posts
अटल पेन्शन योजनेत मोठा बदल, आता “या” नागरिकांना नाही मिळणार योजनेचा लाभ..
केंद्राने अटल पेन्शन योजना (atal pension Yojana) योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून सर्व करदाते अटल पेन्शन योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. या संदर्भात, अर्थ मंत्रालयाने एक नवीन आदेश जारी केला आहे, जो 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सरकारी योजनेच्या नवीन नियमात असे म्हटले आहे की जर एखादा ग्राहक 1 ऑक्टोबर 2022…
आता WhatsApp आणि Truecaller रोखणार Spam कॉल्स; घेऊन येत आहे ‘हे’ नवीन फिचर…
आपल्या देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून फ्रॉड करण्यासाठी हॅकर्स calling, SMS आणि इन्स्टंट मेसेजिंग Apps द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या SPAM करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग Apps म्हणजे WhatsApp. WhatsApp हे एक सर्वात जास्त प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आपले फोटोज, व्हिडिओ एकमेकांना शेअर…
राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!
राज्यात उन्हाच्या तडाका वाढत असतानाच, नागरिकांसमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे.. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण झाली असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागासह शहरी नागरिकांनाही लोडशेडिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.. मागील काही दिवसांपासून राज्यात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. राज्यामधील अनेक वीज निर्मीती केंद्रावर केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध…
औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच..!टीव्ही सेंटर भागात तरुणाचा दगडाने ठेचून खून! खून केल्यानंतर मयताचे गुप्तांग जाळण्यात आले.
औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे, काही दिवसापूर्वी मिसरवाडी भागात नऊ जणांनी मिळून एका यवकावर 36 वार करून निर्घृण केला होता. या घटनेला काही दिवस जात नाही तेच आता टीव्ही सेंटर भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात खूनाची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सर्वात आधी एका सिद्धार्थच्या डोक्यात मोठा दगड डोक्यात घालून त्यांचा निर्घृण खून…
बालिका समृद्धि योजना – Balika Samridhi Yojana
Balika Samridhi Yojana : बालिका समृद्धी योजना हा एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे जो गरीब किशोरवयीन मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलींची सामाजिक स्थिती सुधारणे, त्यांचे लग्नाचे वय वाढवणे आणि शाळेतील नावनोंदणीला प्रोत्साहन देणे हा आहे. हा सहाय्य कार्यक्रम शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही समुदायांसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक पात्र…
Vij Bill Mafi Maharashtra | शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Vij Bill Mafi Maharashtra: अनेकवेळा असे होते की, वीजबिल थकल्याने महावितरणने कनेक्शन तोडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरवठा बंद होतो. शेतीमध्ये पहिलाच भरपूर खर्च लागतो आणि त्यामध्ये हे वीजबिल.. कारण शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, पेरणी, खुरपणी, काढणी तसेच अजून बऱ्याच गोष्टी आहे, ज्यामुळे खर्च चांगलाच लागतो. वीजबिल संबंधित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. याबाबत…
