9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोडींग स्पर्धा, विजेत्यांना मिळणार 3 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही..

● नोंदणी मोफत आहे.● या स्पर्धेत 500 हून अधिक शाळा सहभागी होणार आहेत.● 10000 पेक्षा जास्त मुले सहभागी होण्याची अपेक्षा आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोडींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी, कोडिंगलने HPE Codewars 2022 ची घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॅकाथॉन आणि कोडिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सहभागींना HPE…

स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर

तुम्हाला खालील पैकी कोणती समस्या आहे का: 🦵🏻 चालताना गुडघा दुखणे▪️ गुडघ्याला सूज येऊन गुडघा कधी कधी लाल होणे कधी कधी चालताना गुडघा लपकतो किंवा lock होतो (ज्याला meniscus tear असे म्हणतात ) गुडघे आयुषयभर तुमचा वजन उचलतील.. फक्त त्यांची बरोबर आणि वेळेवर काळजी घ्या!!!! हाडांसंबंधी तज्ञ उचारकरिता संपर्क करा- स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर(ट्रॉमा, ऑर्थोस्कोपी,…

मुलीच्या लग्नानंतर वडिलांनी केली आत्महत्या..! नेमके काय घडले..?

औरंगाबाद शहरातील वाळूज भागातील साजापूर गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आज (मंगळवारी) सकाळी मुलीच्या लग्नानंतर दोन दिवसांनी वडिलांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.समीर चांद शहा (वय 45, रा. बाजारपट्टा साजापूर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर माहिती अशी की, समीर शहा यांच्या…

ऑफलाईनच होणार सीबीएसई 10वी आणि 12वीची परीक्षा..! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली..

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि इतर बोर्डांद्वारे घेण्यात येणार्‍या 10वी आणि 12वी ऑफलाइन बोर्ड परीक्षा (बोर्ड परीक्षा 2022) रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना म्हटले की या प्रकारच्या याचिका मुलांची दिशाभूल करतात आणि खोट्या आशा देतात. सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस व्यतिरिक्त, याचिकेत सर्व राज्यांमध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा शारीरिकरित्या आयोजित करण्यावर…

मुनिराज आयुर्वेदिक औषधालय

🙏🏻 जय जिनेंद्र, श्री महावीराय नमः 📜 सस्नेह निमंत्रण.. 💁🏻‍♂️ आम्ही आपल्या सेवेत 1947 पासुन अलौकीक स्टोअर्स गुलमंडी तसेच 2012 पासुन रिद्धी गृह उद्योग एन -4 येथुन सेवा देत आहोत. 🤩 आता आम्ही आपल्या सेवेत नविन व्यवसाय स्वरूप मुनिराज आयुर्वेदिक औषधालय गुरुभगवंतांच्या आशिर्वादाने एवं आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरुवात करीत आहोत. 🙏🏻 त्या निमित्त आपली उपस्थिती…

महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक..

महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले, ‘मला अटक झाली आहे, पण मी घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू. विशेष म्हणजे आज अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार,…

आधी गुन्हे केले मग लिहिली कथा; आता बनवणार चित्रपट, पुण्यातील लेखकाचा कांड वाचून बसेल धक्का..

गुन्हेगारीच्या कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स पाहून गुन्हे करण्याकडे लोकांचा कल वाढलेल्या अशा अनेक घटना आपल्याला माहीत आहेत. मात्र प्रथम गुन्हा करून नंतर कथा लिहिल्याचा पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला आहे. या लेखकाने केलेले गुन्हे साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हायप्रोफाईल महिलांशी संबंध असल्याचे सांगून बड्या मंडळींना फसवत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील 76…

मध्यरात्री मुलीचे अपहरण करून ऊसाच्या फडात लपला; नराधमाला पकडण्यासाठी शेतकऱ्याने पेटवला ऊस..

सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ऊस कामगारांची ३ कुटुंबे बैलगाडीमधून मुक्तेश्वर साखर कारखाना येथून शिवपूर याठिकाणी ऊस तोडण्यासाठी आली होती; शिवपुर हे वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते. सदर कामगार पहाटे ३ वाजेच्या सुमारास ऊस तोडण्यासाठी बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहोचले. यावेळी मुलीच्या वडिलांनी आपल्या ६ आणि १० वर्षे वयाच्या २ मुलींना…

फक्त 50000 भरून Hyundai Creta घरी घेऊन या, जाणून घ्या किती होईल EMI..

Hyundai Creta कंपनीच्या सर्वात यशस्वी वाहनांपैकी एक. हे त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. लोकांना हा सेगमेंट खूप आवडतो. त्याचा परिणाम विक्रीवरही दिसून येत आहे. त्याचा लुक, किंमत, मायलेज यासाठी लोकांना Hyundai Creta सर्वाधिक आवडते. लोकांची ही मागणी लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला 50000 रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर किती EMI येईल याची माहिती…

एप्रिलपासून घरगुती गॅसच्या दरात दुपटीने वाढ, स्वयंपाक करणे, गाडी चालवणे महागणार..

● जगभरात गॅसचा मोठा तुटवडा आहे● यामुळे देशातील गॅसच्या किमती दुप्पट होऊ शकतात.● स्वयंपाक, वाहन चालवणे आणि वीज महाग होईल.● सरकारच्या खत अनुदानाच्या बिलातही वाढ होणार आहे. जगभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतात एप्रिलमध्ये दिसून येईल. त्यामुळे देशातील गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतात. त्यामुळे सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या किमती वाढतील. यासोबतच…