औरंगाबाद शहरात महाराणा प्रतापांच्या पुतळ्याला खा. इम्तियाज जलील यांचा विरोध, तर शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रतापांचा पुतळा उभारणारच; आ. अंबादास दानवे यांची स्पष्ट भूमिका..

औरंगाबाद: शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यास विरोध केला असून, त्याऐवजी हा पैसा राजपूत शासकांच्या नावावर असलेल्या लष्करी शाळेवर खर्च केला जावा असे म्हटले आहे. जलील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना…

IPL 2022 : हार्दिक पांड्या अहमदाबादचा तर, लोकेश राहुल लखनौ टीम चा कर्णधार..

इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या दोन संघापैकी अहमदाबाद संघाने 2022 साठी हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले नाही. आयपीएल-2022 मेगा लिलावापूर्वी हार्दिक, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रँचायजीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी…

खळबळजनक! सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये पुरले जातात कलाकारांचे मृतदेह? वाचा सविस्तर..

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने मुंबईतील दिवाणी न्यायालयात त्याच्या शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमान खानच्या शेजाऱ्याने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर सलमान खानने हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला. सलमान खानवर लावण्यात आलेले सर्व आरोप केवळ निराधार नसून ते त्याच्या कल्पनेचे चित्रण असल्याचेही त्याच्या वकिलाने न्यायालयाला…

औरंगाबादच्या द जैन इंटरनॅशनल स्कूलचं नाव “ब्लॅक लिस्ट” मध्ये, शिक्षण विभागाची कारवाई, काय कारण?

√ आरटीई नियमांची अंमलबजावणी न करता शाळेत पुस्तके, लेखन साहित्य विक्री आणि दुकान सुरू केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद : शहरातील शहानूरमियाँ दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले आहे. आरटीई नियमांची अंमलबजावणी न करता शाळेत पुस्तके, लेखन साहित्य विक्री आणि दुकान सुरू केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे….

कुणी मृतदेहाची बनवली बिर्याणी, कुणी बनवले मृतदेहाशी संबंध, जाणून घ्या हत्येचे भयावह किस्से…

बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (रायमा इस्लाम शिमू) हिच्या हत्येचा उलगडा झाला आहे. ही हायप्रोफाईल हत्या अभिनेत्रीचा पती शाखवत अली याने त्याच्या मित्रासह केली होती. त्याने अभिनेत्रीची एवढ्या निर्दयीपणे हत्या केली की, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पहिल्यांदा पतीने पत्नीचा गळा दाबला. यानंतर त्याच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून गोण्यांमध्ये भरून झुडपात फेकले जाते. पण अशा घटनांची…

औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप..

औरंगाबाद जिल्ह्यातील बहुचर्चित 30-30 घोटाळ्याच्या सूत्रधाराला शुक्रवारी पोलिसांनी अखेर अटक केली. कन्नड येथील त्याच्या घराला घेराव घालत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना 30 टक्के व्याजासह पैसे परत देण्याच्या नावाखाली याने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड याला कन्नड येथील घरातून अटक केली. असा…

सोमवारपासून औरंगाबाद शहरातील ‘हे’ वर्ग सुरू करण्यास महानगरपालिकेची परवानगी …..

राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु स्थानिक परिस्थिती पाहता प्रशासनाने घ्यावा असेही या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व इतरांसोबत केलेल्या चर्चेनुसार मार्गदर्शक सूचनानूसार महानगरपालिका हद्दीतील फक्त इयत्ता दहावी व बारावी चे ऑफलाईन वर्ग अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु…

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची घोडदौड सुरूच..! आज तब्बल साडे-अकराशे नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर…

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 512 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 512 जणांना (मनपा 338, ग्रामीण 174) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण…

T-20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात महाजंग….

2022 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया सध्याचा T-20 विश्वचषक चॅम्पियन आहे, त्यामुळे पुढील महान सामना त्याच्याच घरी होणार आहे. T-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी सकाळी नवे वेळापत्रक जाहीर केले, T-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर सुपर-12 फेरी…

औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच..!टीव्ही सेंटर भागात तरुणाचा दगडाने ठेचून खून! खून केल्यानंतर मयताचे गुप्तांग जाळण्यात आले.

औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे, काही दिवसापूर्वी मिसरवाडी भागात नऊ जणांनी मिळून एका यवकावर 36 वार करून निर्घृण केला होता. या घटनेला काही दिवस जात नाही तेच आता टीव्ही सेंटर भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात खूनाची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सर्वात आधी एका सिद्धार्थच्या डोक्यात मोठा दगड डोक्यात घालून त्यांचा निर्घृण खून…