
Similar Posts
पुंडलीकनगर येथील कलंत्री दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा: केवळ ७०० रुपयांसाठी मुलानेच केली हत्या; आरोपीला शिर्डीतून अटक…
औरंगाबादमधील पुंडलिक नगर येथे आज सकाळी घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. वडील शामसुंदर हिरालाल कलंत्री व सावत्र आई किरण शामसुंदर कलंत्री या दाम्पत्याचा खून त्यांच्याच मुलाने केवळ ७०० रुपयांसाठी केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. वडिलांसह सावत्र आईचा खून करून फरार झालेल्या संशयित खुनी मुलाला खून उघडकीस आल्यापासून अवघ्या सात तासांच्या…
औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..
औरंगाबाद-पुणे या मार्गावर जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. १ जून रोजी एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यामधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याची तयारी करण्यात आली आहे. डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चामुळे एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बससाठी कंत्राट सुद्धा देण्यात…
पोलिस भरतीच्या पद्धतीमाध्ये मोठा बदल, ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय..!
महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. राज्याच्या गृह विभागामध्ये 49,500 पदे रिक्त असून, त्याकरिता 2 टप्प्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जुलै अथवा ऑगस्टमध्ये पहिल्या टप्पा होणार असून, त्यामध्ये 7 हजार 231 पदांसाठी पोलिस भरती केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. आधी होणार मैदानी चाचणी. आगामी पोलिस भरतीआधी महाराष्ट्र सरकारने मोठा…
सिबिल स्कोर म्हणजे काय? तो किती असावा आणि कसा तपासावा? How to check cibil score
How to check cibil score सिबिल स्कोअर (CIBIL) हा कर्ज घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. हा सिबिल स्कोअर म्हणजे काय? तर सिबिल स्कोअरचा फुल फॉर्म ” credit information bureau of Indian limited” असा होतो. म्हणजे मराठीमध्ये CIBIL ला ” क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड” असे म्हणतात. जेव्हा क्रेडिट कार्डचा विषय येतो तेव्हा सिबिल…
कृषी यांत्रिकरण योजना 2023 | राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या…
नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वृत्तात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती मिळवणार आहोत. या योजने अंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले आहे . या योजनेचे मुख्य उद्दिष्ट अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ मिळवणे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम सुखकर आणि सोयीची…
