
Similar Posts
सर्व नव सरपंचांची यादी सर्वात आधी पाहा..! जाणून तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी..
राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले आहे. 7 हजार 751 ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गावातील प्रत्येक नागरिकांना कोण होईल सरपंच याची उत्सुकता असते. प्रत्येक गावातील उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये रायगडमधील 50, बीडमधील 34, कोल्हापूरमधील…
आता सिबिल स्कोर शिवाय सुद्धा मिळणार कर्ज! जाणून घ्या आरबीआयच्या योजनेबद्दल – 25000 Loan Without Cibil Score
25000 Loan Without Cibil Score – आजच्या काळात, कोणत्याही कर्जासाठी आमचा CIBIL स्कोअर योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्याही कर्जासाठी अर्ज केल्यास, त्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर तपासणे आवश्यक आहे. पण कधी कधी कर्ज लवकर न घेतल्याने किंवा इतर कारणांमुळे, आमचा CIBIL स्कोर दरवर्षी होत नाही. आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला सीबीआय स्कोअरशिवाय कर्जासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल…
एका व्यक्तीने स्वतःची ओला इलेक्ट्रिक स्कूटर पेटवली, कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल
जेव्हापासून ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढत आहेत. त्याचबरोबर काही ग्राहक स्कूटर आणि कंपनीच्या कार्यशैलीला इतके कंटाळले आहेत की ते स्वत:च्या हाताने पेटवत आहेत किंवा गाढवाला बांधलेली स्कूटर ओढत नेत आहेत. गेल्या आठवड्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यास सरकार कडून बंदी; वाचा सविस्तर…..
हुंडाबळी कायद्याच्या गैरवापरावर सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी, म्हटलं- पतीच्या नातेवाईकांना फसवणे चुकीचं.
सुप्रीम कोर्टाने हुंडाबळीच्या खोट्या छळाची प्रकरणे समोर आल्याने चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी सांगितले की, हुंडा छळ प्रतिबंधक कायद्याचा सासरच्या मंडळींना फसवण्यासाठी गैरवापर केला जात आहे. केवळ आरोपांच्या आधारे नातेवाईकांवर कारवाई करणे हा या कायद्याचा तसेच कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप म्हणजे पती आणि त्याच्या नातेवाईकांसाठी कधीही…
जाणून घ्या महाराष्ट्राची ठळक वशिष्ट्ये…
आज 1 मे 2022 महाराष्ट्र दिन..!1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्व निर्माण आलं. अर्थातच त्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला, महाराष्ट्राने अनेक चढ-उतार तसेच संकटांचा सामना करत विकासाची कास धरली आणि आज देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र अग्रस्थानी पोहोचलं आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान आहे, परंतु आपला महाराष्ट्र नेमका कसा आहे,…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 369 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 369 जणांना (शहर 198, ग्रामीण 171) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 402 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 006 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 720 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2…
