Similar Posts
Vij Bill Mafi Maharashtra | शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Vij Bill Mafi Maharashtra: अनेकवेळा असे होते की, वीजबिल थकल्याने महावितरणने कनेक्शन तोडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरवठा बंद होतो. शेतीमध्ये पहिलाच भरपूर खर्च लागतो आणि त्यामध्ये हे वीजबिल.. कारण शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, पेरणी, खुरपणी, काढणी तसेच अजून बऱ्याच गोष्टी आहे, ज्यामुळे खर्च चांगलाच लागतो. वीजबिल संबंधित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. याबाबत…
SBI ने दुसऱ्यांदा व्याजदर वाढवला, आता तुमचा EMI वाढणार, जाणून घ्या काय होईल परिणाम..
सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने पुन्हा एकदा व्याजदर वाढवला आहे (SBI ने MCLR वाढवला आहे). स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या किरकोळ किमतीत 10 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. नवीन दर 15 मे पासून लागू होणार आहेत. याआधी एप्रिल महिन्यात देखील बँकेने MCLR मध्ये वाढ केली होती. एप्रिलमध्ये आरबीआय एमपीसीच्या बैठकीपूर्वी स्टेट…
Chanakya Niti: अशा पुरुषांच्या प्रेमात स्त्रिया वेड्या होतात..
ज्या पुरुषांचे व्यक्तिमत्व चांगले असते त्यांना महिलांची पहिली पसंती असते. नात्यात प्रामाणिकपणा ठेवणारा माणूस. एखाद्या स्त्रीला अशा पुरुषासोबत आयुष्य घालवायचे असते. माणसाची पद्धत, वागणूक, विचार आणि सवयी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व त्याला एका दृष्टीक्षेपात लोकांमध्ये लोकप्रिय बनवते. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात असे काही गुण दिले आहेत, ज्यामुळे पुरुष महिलांमध्ये लोकप्रिय होतो. त्याच…
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.
कोरोना महामारीमध्ये मनपाकडे उपचार करण्याकरिता बेड उपलब्ध नसल्यामुळे शासन आदेशाप्रमाणे औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र ज्या रुग्णालयांनी उपचारासाठी परवानगी घेतली त्या रुग्णालयांनी रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली किती पैसे घेतले याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली होती. त्या चौकशीमध्ये शहरातील 27 रुग्णांची यादी मनपा आरोग्य विभागास प्राप्त झाली होती….
Free Tablet Yojana Maharashtra 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी मोफत टॅबलेट
Free Tablet Yojana Maharashtra 2022: महाराष्ट्रात एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘फ्री टॅबलेट योजना’ राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देत आहे. अनेकदा बुद्धीमत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. उच्च शिक्षणासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात…
प्लास्टिक इंजीनियरिंग
प्लास्टिक इंजीनियरिंग मध्ये करियरची सुवर्णसंधी प्रिय शिक्षक/पालक / विद्यार्थी विषय : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीचे online प्रवेश अर्ज सुरु झाल्या बाबत सेन्ट्रल इंस्टीट्युट ऑफ़ पेट्रोकेमिकल्स इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी (सिपेट) औरंगाबाद, रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खाते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. सिपेट संस्था ISO 9001 : 2015 मानांकन प्राप्त असून…
