शिंदे सरकारचा मोठा निर्णय, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी..
आज महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. Maharashtra Cabinet Big Decision: महाराष्ट्रात आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात…