ब्राह्मण रणरागिणी ग्रुप तर्फे कमिशनर ऑफ पोलीस औरंगाबाद मा श्री निखिलकुमार गुप्ता यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
आ. अमोल मिटकरी यांनी सांगलीमधील सभेमध्ये ज्या शब्दात सर्व ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत ते अतिशय निंदनीय आहे, व आमदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून समाज अशी अपेक्षा करू शकत नाही. त्या सोबतच तिथे उपस्थित असलेले मान्यवर जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी देखील याला विरोध न करता त्या गोष्टीचे पूर्णपणे हास्यसुख घेतले त्या विषयी देखील नाराजीचा…