महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शापित आहे का..? केवळ ‘याच’ मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ..
सध्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शापित आहे का? असा प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पूर्ण इतिहासामध्ये फक्त दोनच मुख्यमंत्र्यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ जाणून घ्या सविस्तर माहिती. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ…
