राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!

राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!

भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडून महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे.. दिनांक 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला असून भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचलं आहे. तर पुढचे तीन दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि…