Maharashtra Education News: शिंदे सरकारचा मोठा निर्णय- महाराष्ट्रात 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षा होणार, नापास झाले तर…
राज्य सरकारच्या निर्णयानुसार वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्णांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. एखादा विद्यार्थी पुन्हा नापास झाला तर त्याला पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही. Maharashtra Education News: एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सरकारने पाचवी आणि आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता पाचवी आणि आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे….