Pradhan Mantri Awas Yojana | घरकुल योजनेचे बांधकाम न केल्यास सरकार पैसे परत घेणार, वाचा सविस्तर

Pradhan Mantri Awas Yojana | घरकुल योजनेचे बांधकाम न केल्यास सरकार पैसे परत घेणार, वाचा सविस्तर

Pradhan Mantri Awas Yojana: प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की, आपल्या हक्काचं घर असावे. भारताची 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. परंतु, आता ग्रामीण भागात घराचा प्रश्न बिकट झाल्याचे पाहायला मिळते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने भरपूर दिवसांपासून घरकुल योजना सुरू केलेली आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण योजना हाती…