Similar Posts
सावधान..! विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..
आपलं शरीर सुदृढ निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असणं अत्यंत महत्वाचं आहे. भाज्यांनीच आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या शरीराला आवश्यक तितके प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळतात. मात्र काही फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या सेवनाने आपल्याला विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते. कोणत्या आहेत त्या भाज्या आणि कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या.. अनेक…
पुन्हा दोन हत्येने हादरलं औरंगाबाद; पती-पत्नीचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला, नातेवाईकानेच केली हत्या?
औरंगाबाद शहरात आज सकाळी एक पुंडलिक नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पती आणि पत्नीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या नेमकी केव्हा झाली याचे गूढ असून, दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले आहे. पती शामसुंदर हिरालाल कलंत्री वय -55 वर्षे आणि पत्नी किरण शामसुंदर कलंत्री -45 वर्षे, अशी मृताची नावे आहेत….
49 हजारांचे कुंडल, 20 हजाराची रुद्राक्ष माळा, रिव्हॉल्व्हर-रायफलही; जाणून घ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती?
योगी आता करोडपती झाले, सीएम झाल्यानंतर किती वाढली संपत्ती जाणून घ्या.. गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार करण्यात आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान, त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, योगी यांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत सुमारे 59 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. एमएलसी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची मालमत्ता…
UPSC मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे…
दरवर्षी लाखो मुले UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करतात. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हावे हे स्वप्न त्याच्या मनात आहे पण ते तितके सोपे नाही. प्रथम परीक्षा उत्तीर्ण होणे ही एक मोठी गोष्ट आहे आणि नंतर मुलाखत उत्तीर्ण करणे खूप कठीण आहे. जेव्हा नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले, नंतर एक मुलाखत आहे, जी खूप…
पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…
औरंगाबाद शहरा जवळील धरनपूर गावाच्या भांगसी माता गड येथे तीन जिवलग मित्रांवर काळाने झडप घातली आहे. शरणापूर शिवारात भांगसी गडच्या पायथ्याशी नारायण वाघामारे यांचे शेततळे आहे. सायकलवर फिरण्यासाठी गेलेले तीन मित्र या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांनी अग्निशामक विभागाला दिली. अग्निशामक दलाच्या…
Bajaj Finance low CIBIL Instant Loan : बजाज फायनान्स अवघ्या 3% वार्षिक व्याजदराने देणार 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज, घरबसल्या लगेच करा ऑनलाईन अर्ज
Bajaj Finance low CIBIL Instant Loan : सध्या 2024 मध्ये जर तुम्हाला बजाज फायनान्सकडून कर्ज घ्यायचे असेल, तर आजच्या या लेखमध्ये याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. जसे की आपणा सर्वांना माहित आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीला पैशाची आवश्यकता ही असतेच, जेणेकरून तो त्याच्या जीवनात त्या पैश्यांचा योग्य वापर करू शकेल, जर तुम्ही देखील कर्ज घेण्याचा…
