औरंगाबाद शहरातील दिनांक 18 फेब्रुवारी 2022 चे लसीकरण नियोजन..




SBI Mudra Loan Online Apply 2023: तुम्हाला ५०,००० रुपयांची नितांत गरज असेल पण द्यायला कोणी नसेल, तर समजा की स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्या सोबत आहे आणि या कठीण काळात SBI ने दिलेले मुद्रा लोनचे ५०,००० रुपये सरळ तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. या लेखात SBI Mudra Loan Online Apply 2023 बद्दल तपशीलवार सांगणार…
Rupee Become International Currency Like Dollar: जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत नव्या उंचीवर आहे. रुपयाला डॉलरला टक्कर देण्याची पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षा आहे. होय…तोच डॉलर जो वर्षानुवर्षे संपूर्ण जगावर राज्य करत आहे, तोच डॉलर जो जगाच्या अर्थव्यवस्थेची आणि बाजारपेठेची दिशा ठरवतो, तोच डॉलर जागतिक बाजारपेठेचा पितामह आहे. पण आता पीएम मोदींनी…
Maruti eVX SUV: मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भारतीय ऑटो मार्केटमध्ये एक सुद्धा इलेक्ट्रिक कार अजूनही लॉन्च करण्यात आलेली नाही, परंतु, ऑटो एक्सपोमध्ये आपण बघितले यंदाच्या वर्षी मारुती कंपनीने त्यांची पहिली eVX इलेक्ट्रिक एसयूव्ही कार सादर केली होती, परंतु या कारचे सेलिंग काही कारणास्तव थांबवण्यात आले होते. मारुती सुझुकी पुढील वर्षांमध्ये, म्हणजेच ऑक्टोंबर 2024…
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महागाई भत्त्यात (DA) वाढीची घोषणा मार्चच्या अखेरीस केली जाऊ शकते, जर CPIIW चा आकडा डिसेंबर 2021 पर्यंत 125 असेल, तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि होळीपूर्वी 10 मार्च रोजी महागाई भत्त्यात (डीए) वाढीची घोषणा केली जाऊ शकते,…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 01 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 873 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर पाच हजार 413 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 873 जणांना (मनपा 715, ग्रामीण 158) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 57 हजार 906 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 474 कोरोनाबाधित…
Caste Certificate in Maharashtra : 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्याकरिता कागदपत्रांची जमवाजमव सुरु झाली आहे. मात्र, राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागेवरच दाखले मिळत आहेत. तर, दुसरीकडे जात पडताळणी कार्यालयातर्फे गरजू विद्यार्थ्यांना कमीतकमी एका दिवसात तर जास्तीत जास्त आठ दिवसाच्या आत जात…