Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    धक्कादायक घटना: वर्ध्याच्या खासगी रुग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये मिळाले 11 कवट्या आणि 54 गर्भाचे अवयव, भ्रूणहत्येचा संशय..

    ByTeamABDnews January 13, 2022

    महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कदम नावाच्या खासगी रूग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये 11 गर्भाच्या कवट्या आणि अन्य 56 मानवी अवयव सापडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांच्यासह काही जणांना अटक करून तपास सुरू केला आहे. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर…

    Read More धक्कादायक घटना: वर्ध्याच्या खासगी रुग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये मिळाले 11 कवट्या आणि 54 गर्भाचे अवयव, भ्रूणहत्येचा संशय..Continue

  • Uncategorized

    चिंताजनक..! औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे पाचशेच्या पार..
    ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ..

    ByTeamABDnews January 13, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी एकूण 573 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 94 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 2,315 रुग्णांवर उपचार सुरू.. औरंगाबाद जिल्ह्यात आज 94 जणांना (मनपा 82, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 573 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने…

    Read More चिंताजनक..! औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे पाचशेच्या पार..ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ..Continue

  • Uncategorized

    कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील राज क्लॉथ स्टोअर सील..

    ByTeamABDnews January 13, 2022

    औरंगाबाद: शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व कोरोना लसीकरण शंभर टक्के व कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, नागरिक कोरोना नियमांचे व्यवस्थित पालन करत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा प्रशासक…

    Read More कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील राज क्लॉथ स्टोअर सील..Continue

  • Uncategorized

    जुन्या वादातून कुऱ्हाडीने केला खून; औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील घटना..

    ByTeamABDnews January 13, 2022

    संतोष भानुदास गल्हाटे वय 27 वर्षे, या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पैठण येथील बालानगरिमध्ये घडली असून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यात असलेले बालानगर येथील दारूच्या दुकानाच्या समोर असलेल्या मैदानावर बुधवारच्या रात्री संतोष गल्हाटे आणि त्याच्या भाऊबंध असलेला दिनेश…

    Read More जुन्या वादातून कुऱ्हाडीने केला खून; औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील घटना..Continue

  • Uncategorized

    तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक केले आहे, एका क्लिकवर अशा प्रकारे शोधा..

    ByTeamABDnews January 13, 2022

    आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. हे केवळ ओळखपत्रच नाही तर विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी देखील ते तुम्हाला मदत करते. 2009 मध्ये तत्कालीन UPA सरकारने भारतात आधार कार्ड योजना सुरू केली. यानंतर, सरकारने त्याचा वापर सातत्याने केला आहे. देशात वेगाने वाढणाऱ्या डिजिटलायझेशनच्या युगात आधार कार्डची उपयुक्तता झपाट्याने वाढली…

    Read More तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक केले आहे, एका क्लिकवर अशा प्रकारे शोधा..Continue

  • Uncategorized

    महेश मांजरेकरांच्या “या” चित्रपटाच्या प्रोमोवर राज्यभरातुन होतोय संताप व्यक्त…

    ByTeamABDnews January 13, 2022

    चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोंचा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाच्या ट्रेलरमधील बोल्ड आणि लैंगिक दृश्यांवर सेन्सॉरची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाण कामगारांना अशी वागणुक…

    Read More महेश मांजरेकरांच्या “या” चित्रपटाच्या प्रोमोवर राज्यभरातुन होतोय संताप व्यक्त…Continue

  • Uncategorized

    यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी फलक झळकणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.

    ByTeamABDnews January 12, 2022

    मुंबई: राज्यातल्या प्रत्येक दुकानदाराला यापुढे आपल्या दुकानाची पाटी मराठीत लिहावी लागणार आहे. तसेच दुकानावरील मराठी भाषेत लिहिलेले नाव मोठ्या अक्षरात लिहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयान्वये आतापासून राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत नावाचे फलक लावावे लागतील, असे आदेश देण्यात आले. सोप्या भाषेत सांगायचे तर, आतापासून प्रत्येक…

    Read More यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी फलक झळकणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.Continue

  • Uncategorized

    धोक्याची घंटा..! औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या जवळ..

    ByTeamABDnews January 12, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 71 जण कोरोनामुक्त, 1839 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 60, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील…

    Read More धोक्याची घंटा..! औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या जवळ..Continue

  • Uncategorized

    औरंगाबादचे जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय…??

    ByTeamABDnews January 12, 2022

    जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये…

    Read More औरंगाबादचे जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय…??Continue

  • Uncategorized

    आता टेन्शन फ्री होऊन रेल्वेमध्ये प्रवास करा, हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी रेल्वेने सुरू केला एक नवीन उपक्रम.

    ByTeamABDnews January 11, 2022

    यापुढे रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्यांच्या सामानाची काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, प्रवाशी सहजपणे त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेऊन ते परत मिळवू शकतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आहे आरपीएफने ‘मिशन…

    Read More आता टेन्शन फ्री होऊन रेल्वेमध्ये प्रवास करा, हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी रेल्वेने सुरू केला एक नवीन उपक्रम.Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 203 204 205 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update