Similar Posts
Stand Up India Loan Scheme : व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 कोटीपर्यंतचे मिळेल कर्ज? कसे आणि कोण करू शकते अर्ज जाणून घ्या
Stand Up India Loan Scheme : स्टॅंडअप इंडियाही योजना देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड अप इंडिया योजना – सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत देशभरात…
या ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धटपणे वागतात मुलं..
Why Don’t Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये अनेक बदल घडत असतात. या परीस्थितीत कधी-कधी त्यांना स्वत:च्या भावना समजत नाही आणि काही गोष्टींवर त्यांना राग येतो किंवा ते आई-वडीलांचा अनादर करतात. खरं म्हणजे लहान मुलं ही माती-सारखी असतात, तुम्ही त्यांना ज्या प्रकारे आकार देता, त्याप्रमाणेच ते घडतात. कदाचित…
आठवड्याला पगार देणारी ‘ही’ कंपनी ठरली देशातील पहिली कंपनी; जाणून घ्या कारण..
IndiaMART हे भारतातील सर्वात मोठ्या B-2-B मार्केटप्लेसपैकी एक आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही घोषणा केली आहे. B2B ई-कॉमर्स कंपनी IndiaMART च्या कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने आपल्या कर्मचार्यांना दर आठवड्याला पगार देणारे नवीन साप्ताहिक वेतन वेतन धोरण जाहीर केले आहे. कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर ही…
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३,६०० रुपये मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर..
राज्यामधील पूरग्रस्तांकरीता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला असून एनडीआरएफ ( NDRF) च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत म्हणून मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांची हजेरी होती. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून…
मुलांचा १२वीचा निकाल लागल्यावर पालकांनी कसं वागावे? लक्षात ठेवा ४ गोष्टी..
१०वी आणि १२वी हे आपल्या आयुष्यामधील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असल्यामुळे या वर्गात आपल्याला किती मार्क मिळतील यावर आपल्या भावी करिअरची दिशा निश्चित होणार असते. हे जरी सत्य असले तरी या निकालाचा मर्यादेपेक्षा जास्त ताण घेणे आणि त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याची आवश्यकता नाही. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता आणि त्याने घेतलेले अपार कष्ट यावर मिळणारे गुण अवलंबून…