SHOP FOR SALE










































औरंगाबाद शहरात पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद भूजल पुनर्भरणासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या पाणी प्रश्नावर लवकरच उत्तर मिळण्याची अपेक्षा असल्याचे चित्र आहे. महापालिकेचे आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय हे शहराची पाणी समस्या लक्षात…
inflation : कोविड 19 महामारीच्या लॉकडाऊननंतर आता महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. परिस्थिती अशी आहे की, सध्या देशात महागाई ‘दुप्पट आणि चौपट’ वेगाने वाढत आहे. महागाईमुळे गरीब मध्यमवर्गीयांचे जीवन कठीण होत आहे. सध्या देशातील किरकोळ महागाईचा दर 8 वर्षांच्या उच्चांकावर आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर परिणाम करणाऱ्या घाऊक महागाई दरानेही नवा विक्रम प्रस्थापित केला…
केंद्र सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांबाबत (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नवीन सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता तंबाखूजन्य पदार्थांवर नवीन फोटोसह आणखी कडक इशारा लिहिला जाणार आहे. आता सिगारेटच्या पाकिटांवर मोठ्या अक्षरात ‘तंबाखू सेवन म्हणजेच अकाली मृत्यू’ आणि ‘तंबाखूच्या सेवनाने तरुण वयातच मृत्यू होतो’ असे लिहिणे बंधनकारक…
आकाशवाणी चौकातील सिग्नल सुरू करून तेथे असलेले बॅरिकेट्स काढून सस्ता खुला करावा याकरिता जवाहर कॉलनी नागरिक कृती समिती तर्फे आज दि.१७/०६/२०२२ रोजी आकाशवाणी चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहीम मध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग नोंदविला.. शिवाय जवाहर कॉलनी परिसरातही बऱ्याच ठिकाणी राबविण्यात येणार आहे. जसे की सर्वात पाहिले…
Wakeup call-destination alert या सुविधेचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, आता तुम्ही रात्री प्रवास करताना ट्रेनमध्ये चिंता न करता झोपू शकाल, कारण आता तुम्हाला तुमच्या स्टेशनवर वेळेवर उठवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेने घेतली आहे. तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. रात्रीच्या वेळी…
प्लास्टिक आणि कचऱ्याचा योग्य रिसायकलिंग करून प्रदूषण नियंत्रित करता येऊ शकते, असे जाणकारांकडून अनेकदा सांगितले जाते. याचा पुरावा महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये समोर आला आहे, जिथे दोन मुलींनी तब्बल 16,000 बाटल्या आणि सुमारे 12 ते 13 टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आणि त्यातून इकोब्रिक्स बनवून झोपड्या बांधल्या. त्यासाठी त्यांनी चार महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा…