औरंगाबाद शहरातील दिनांक 18 जानेवारी 2022 रोजीचे कोरोना लसीकरण केंद्राचे नियोजन…




TAF COP Portal: मोबाईलमध्ये सिम कार्ड असल्याशिवाय कोणतीच कामे करता येत नाही. ना तुम्हाला कॉलिंग व इंटरनेट वापरता येईल. म्हणजेच तुमच्याकडे स्मार्टफोन असून देखील काही उपयोग नाही हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 जानेवारी 2022 एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 244 जण कोरोनामुक्त, तर 4,493 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 244 जणांना (मनपा 200, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील…
Sukanya Samriddhi Yojana in Marathi: मुलींसाठी महत्वकांक्षी योजना.. ‘सुकन्या समृद्धी योजना’.. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी, वृध्द लोकांना पेन्शन, शेतकऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी देखील विविध योजना सरकार राबवित आहे. तसेच आता मुलींसाठी सरकार ही योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना या गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत….
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही भारतातील नागरिकांना वृद्धापकाळाची सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन कम गुंतवणूक योजना आहे. सुरक्षित आणि नियंत्रित बाजार आधारित परताव्याच्या माध्यमातून तुमच्या सेवानिवृत्तीचे प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी ही योजना आकर्षक दीर्घकालीन बचत मार्गाने सुरू होते. NPS पेन्शन फंड हे विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे नियंत्रित केली जाते. जर तुम्ही नोकरी करत…
Government Schemes: शासनाकडून मुलींसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यात मुलींच्या चांगल्या शिक्षणासाठी लाडली योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या योजना आदींचा समावेश आहे. अशीच एक विवाह शगुन योजना आहे, ज्याचा लाभ अल्पसंख्याक समाजातील मुलींना मिळत आहे. देशातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. ‘शादी शगुन योजने’अंतर्गत ज्या मुस्लिम मुली लग्नापूर्वी…
दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे…