Similar Posts
लवकरच औरंगाबाद होणार निर्बंधमुक्त- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण..
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची कमी होत चाललेली संख्या आणि लसीकरणाची वाढती टक्केवारी लक्षात घेऊन जिल्ह्यात कोरोना मुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवार दि. 21 रोजी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंदी उठवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठवले जातील, असे जिल्हाधिकारी सुनील…
राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!
भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडून महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे.. दिनांक 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला असून भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचलं आहे. तर पुढचे तीन दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि…
Good News..! 40 लाख लोकांना मिळणार रोजगार, सरकारने 5 वर्षांसाठी वाढवला रोजगार निर्मिती कार्यक्रम..
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) 2025-26 पर्यंत वाढवण्यात आला असून यासाठी एकूण 13,554.42 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) सांगितले की ही योजना पाच आर्थिक वर्षांत 40 लाख लोकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करेल. ही योजना 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी म्हणजेच 2021-22 ते 2025-26 या पाच वर्षांसाठी वाढवण्यात…
Work from home
👩🏻💻 𝗪𝗼𝗿𝗸 𝗙𝗿𝗼𝗺 𝗛𝗼𝗺𝗲… ⏳ sᴀᴠᴇ ᴛɪᴍᴇ ʙʏ Wᴏʀᴋɪɴɢ ғʀᴏᴍ ʜᴏᴍᴇ ● Age 18 Above,● For all type people ex Student, House wife, Job Person, Business Man, Retired Person.. 🕕 𝐏𝐚𝐫𝐭 𝐓𝐢𝐦𝐞 & 🕛 𝐅𝐮𝐥𝐥 𝐓𝐢𝐦𝐞… 🧐 Are You L👀KING for Health, Wealth, Happiness, And Time Freedom..? 🧐 Are You L👀KING For Extra 💰Income..? 🫵🏻…
Chanakya Niti: अशा पुरुषांच्या प्रेमात स्त्रिया वेड्या होतात..
ज्या पुरुषांचे व्यक्तिमत्व चांगले असते त्यांना महिलांची पहिली पसंती असते. नात्यात प्रामाणिकपणा ठेवणारा माणूस. एखाद्या स्त्रीला अशा पुरुषासोबत आयुष्य घालवायचे असते. माणसाची पद्धत, वागणूक, विचार आणि सवयी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व त्याला एका दृष्टीक्षेपात लोकांमध्ये लोकप्रिय बनवते. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात असे काही गुण दिले आहेत, ज्यामुळे पुरुष महिलांमध्ये लोकप्रिय होतो. त्याच…
