☔ शिवकृपा मार्बल पेस्ट & वॉटर प्रूफिंग.




































Sauchalay Yojana 2022: केंद्र सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेकांना शौचालय मिळालेली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. स्वच्छ भारत अभियान हे महत्वकांक्षी योजना ठरली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील, खेड्यातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय…
Gram Panchayat Fund Details 2022: ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास करणारी पातळी.. ग्रामपंचायतींचे मुख्य कार्य म्हणजे ग्रामविकासात सहकार्य करणे आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाला सामील करणे. ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्याला म्हणजेच एका वर्षात 12 बैठका होतात. (Gram Panchayat Nidhi Yojana) गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला राज्य व केंद्र सरकार दोन्हीकडून निधी मिळतो. संबंधित योजना ही जर…
पुण्यातील कात्रज परिसरात मंगळवारी लागलेल्या आगीनंतर एकापाठोपाठ 20 गॅस सिलिंडरचा (एलपीजी गॅस सिलिंडर) स्फोट झाला. पुणे महानगरपालिकेच्या 10 अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली, या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. पुण्यातील कात्रज परिसरात मंगळवारी लागलेल्या आगीनंतर एकापाठोपाठ 20 गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) जळून खाक झाले. पुणे महानगरपालिकेच्या 10 अग्निशमन दलाने घटनास्थळी…
श्रीनगर: नववर्षाच्या सुरूवातीलाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा टेकडीवरील माता वैष्णोदेवी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १२ लोक मरण पावले असून त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी कटरा बेस कॅम्पमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत….
लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. एका महिन्यात लिंबाचा भाव 70 रुपयांवरून 400 रुपयांवर गेला आहे. भाजी विक्रेते 1 लिंबू 10 रुपयांना देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्याची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. कमी पीक, महाग वाहतूक यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीला डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे…
2016च्या आधी भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या होत्या, पण 2016 मध्ये जिओच्या आगमनानंतर मोबाइल क्रांती झाली आणि जणू काही फ्री डेटा प्लॅन्स, फ्री कॉलिंगचा महापूरच आला. Jio च्या पावला वर पाऊल ठेवत Airtel आणि VI ने देखील ग्राहकांना मोफत सेवा द्यायला सुरुवात केली, पण आता ही फ्रीचे युग संपत चालले आहे. टेलिकॉम कंपन्या दरवर्षी त्यांचे प्लॅन…