भुवी मयुरबन

📣येत आहोत लवकरचं…….!📣
“नव्या युगाची नवी संकल्पना”
म्हणजेच स्मार्ट होम्स🏠 घेऊन
🦚 भुवी मयुरबन 🦚
“स्मार्ट होम्स… पारंपरिक जीवनशैली…”
2BHK रो-हाउसेस🏠
2BHK फ्लॅट्स
शॉप्स
मग आहात ना तयार…???
☎️संपर्क 9545605605

📣येत आहोत लवकरचं…….!📣
“नव्या युगाची नवी संकल्पना”
म्हणजेच स्मार्ट होम्स🏠 घेऊन
🦚 भुवी मयुरबन 🦚
“स्मार्ट होम्स… पारंपरिक जीवनशैली…”
2BHK रो-हाउसेस🏠
2BHK फ्लॅट्स
शॉप्स
मग आहात ना तयार…???
☎️संपर्क 9545605605
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत मोदी सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन देत आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ त्याच व्यक्तीला मिळत आहे, ज्याचे खाते पीएम किसान सन्मान निधीशी देखील जोडलेले आहेत. १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत,…
Tractor Anudan Yojana: शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबवित आहे. तंत्रज्ञान म्हणजेच यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. जुन्या काळी शेतीचे सर्व कामे बैलाने केली जातं. परंतु, बैलजोडीची कामाला वेळ लागत असल्यामुळे आत्ताच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर करत आहे. ट्रॅक्टरने शेतीची भरपूर कामे होतात. अनेकांना…
👉🏿 कोणतेही कृत्रिम कलर्स,फ्लेवर्स व केमिकल्स विरहित, सर्व वनस्पतींमध्ये सर्वाधिक प्राणिक ऊर्जा (शक्ती) असणारे, आरोग्यवर्धक कोहळ्याचे तिन्हीही ऋतूमध्ये घेता येणारे शरबत. 👉🏿प्राचीन आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती नुसार कूष्मांडा (कोहळा/पेठा) मध्ये नवदुर्गा विराजमान आहे. अश्या आयुर्वेदिक-वात/पित्त/कफ नाशक,औषधीयुक्त कोहळ्याचे शरबत आमच्या कडे उपलब्ध आहे. 👉🏿 कोहळा -उष्णता व पित्त विकारात अत्यंत उपयोगी आहे. आयुर्वेदात कोहळे बुद्धीवर्धक तसेच मानसिक…
चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा उत्सव 2 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. हा सण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शुभ काळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या. दिनांक– 2 एप्रिल 2022, शनिवार प्रतिपदा सुरूवात – 1 एप्रिल, शुक्रवार सकाळी 11:53 वाजता. प्रतिपदा समाप्ती –…
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करून मराठा समाजाला मोठा धक्का दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठाकरे सरकारने EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यासंदर्भात GR देखील काढला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातर्फे हा GR सुद्धा रद्द करण्यात आला आहे….
स्थळ : PVR टॉकीज समोरव्हिडिओ : राहुल जैस्वाल (फ्रीलांस जर्नालिस्ट) सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे औरंगाबाद सारख्या स्मार्ट सिटी मध्ये प्रदूषण वाढत आहे. शहराच्या दळण-वळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी, काही बस मधून मोठ्या प्रमाणात जीवघेणा काळा धूर निघत आहे, शिवाय या बसची पीयूसीही केली जात नाही. औरंगाबाद शहरात गजबजलेल्या ठिकाणी…