हरवले आहेत..

नाव:- Shivaji Agharde
वय:- 65
हे हरवलेले आहे. तरी कोणाला सापडले तर खाली दिलेल्या नंबर वर (call) फोन करा..
संपर्क नंबर:- 8983330007

नाव:- Shivaji Agharde
वय:- 65
हे हरवलेले आहे. तरी कोणाला सापडले तर खाली दिलेल्या नंबर वर (call) फोन करा..
संपर्क नंबर:- 8983330007
हा विषारी विंचू उत्तर अमेरिकेतील क्युबा या देशात आढळतो. या विंचूचा रंग निळा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विंचवाचे विष सुमारे 75 कोटी रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. या विंचवाचे विष इतक्या महागात विकण्यामागे अनेक कारणे आहेत. या विषापासून एक विशेष प्रकारचे औषध तयार केले जाते, ज्याचे नाव विडाटॉक्स आहे. या औषधाबद्दल असे म्हटले जाते…
अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ओमणी कार ओव्हरटेकच्या करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन एकजण जागीच ठार तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव-औरंगाबाद रोडवरील डोंगरगाव फाट्याजवळ बुधवारी घडली असून सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) असे मयत स्त्रीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उंडणगाव येथील सुपडू किसन किरकाळे…
UPI Payment: गेल्या अनेक दिवसांपासून डिजिटल पेमेंट करण्यावर अधिक भर आहे. पैसे सांभाळणे, ते व्यवस्थित भरणे यापेक्षा आपल्याला हा पर्याय सोयीस्कर वाटतो. पेमेंट करताना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला पेमेंट मोड आहे. युपीआय पेमेंट आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा अनेक ॲपद्वारे करतो. कधी कधी असं होतं की चुकून दुसऱ्या…
Horoscope Today: 🐏 *मेष / Aries :* आज तुमच्या सर्व समस्या विसरून कामात लक्ष द्यायला हवे. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वायफळ खर्च टाळा. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – लाल. 🦬 *वृषभ / Tauras :* आज असे काही तरी घडेल की ज्यामुळे तुमच्या जीवनात…
Low Cibil Score Loan up to 40000: आजच्या काळात कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे परंतु यासाठी अर्जदारांचा CIBIL स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. तसे, तुम्ही ऐकले असेल की जर तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळते पण जर तुमचा CIBIL स्कोर (Low Cibil Score) खराब असेल तर कर्ज मिळणे थोडे कठीण…
Crop Insurance: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात योजना राबविण्यात येते. पीएम पीकविमा योजनेमार्फत शेती पिकाला सुरक्षाकवच मिळते. या योजनेमुळे शेतकरी चिंतेतून मुक्त झाला आहे. कारण शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नैसर्गिक कारणांमुळे व कीड रोगांमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांकडे भरपाईसाठी दावा करता येतो. दावा म्हणजेच…