औरंगाबादचे जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय…??

जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये…

आता टेन्शन फ्री होऊन रेल्वेमध्ये प्रवास करा, हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी रेल्वेने सुरू केला एक नवीन उपक्रम.

यापुढे रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्यांच्या सामानाची काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, प्रवाशी सहजपणे त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेऊन ते परत मिळवू शकतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आहे आरपीएफने ‘मिशन…

आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्येत वाढ..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 64 जण कोरोना मुक्त तर 1426 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 58, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…

माता वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू…

श्रीनगर: नववर्षाच्या सुरूवातीलाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा टेकडीवरील माता वैष्णोदेवी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १२ लोक मरण पावले असून त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी कटरा बेस कॅम्पमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत….