PLOT FOR SALE
































SBI Life Insurance : मित्रांनो, लाइफ इन्शुरन्स केवळ तुमचे भविष्यातील जीवन सुरक्षित करत नाही तर तो तुम्हाला वर्तमानात निश्चिंतपणे जगण्याचे स्वातंत्र्य देखील देतो. या लेखात मी तुम्हाला एसबीआय लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय हे सांगेन? त्याचे फायदे काय आहेत? SBI Life Insurance कसा घ्यावा? एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्ये कोणत्या योजना आहेत? मी SBI लाइफ इन्शुरन्सबद्दल संपूर्ण माहिती…
येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभाग शिक्षक, प्रशासक, कर्मचारी आणि शिपाई यांची चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच शालेय संस्थान आदेश देण्यात येणार असून आदेशाची अंमलबजावणी कशी होईल त्याकडे शिक्षण विभागा तर्फे लक्ष देण्यात येईल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्पष्ट केले. आयुक्त सूरज मांढरे हे शिक्षण विभागाचा आढावा…
कमी पाऊस असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदाच्या थेट सार्वत्रिक निवडणुका १८ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदन यांनी केले. मदन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, ५१ तालुके ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आले असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ज्या…
Dairy Farm Anudan Yojana Maharashtra: प्रत्येक व्यक्तीला वाटते की, आपल्याकडे चांगल्या प्रमाणात पैसा असावा. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून कमाई करत असतात. अनेकजण व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. तुम्ही देखील व्यवसाय करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला खास माहिती देणार आहोत. तुम्ही दूध डेअरी व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता. तुम्ही जर शेतकरी असाल, तर डेअरी व्यवसाय…
– मराठवाड्यातील पहिली आणि एकमेव जागतिक कीर्तीची ‘दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’– रोबोटिक सर्जरीमध्ये अत्याधुनिक चौथ्या पिढीचे तंत्रज्ञान– वाजवी दरात उच्चस्तरीय शस्त्रक्रिया औरंगाबाद : कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने, मराठवाडा व परिसरातील रुग्णांना वैद्यकीय तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णालयाने अमेरिका स्थित, नाविन्यपूर्ण अशी आरएएस…
Government ends lottery system for distributing agricultural land : उन्हाळ्यात बागायती क्षेत्राला पाणी कमी पडून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ देण्यात येतो. या योजनेमधील लॉटरी पद्धत बंद करून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला अश्या सर्वच अर्जदारांना शेततळे देण्यात येईल असा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र…