PLOT FOR SALE
































Satbara Utara Online: शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान आल्या आहेत. ज्यामुळे शेती करण्यास सोपी झाली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक गोष्टी सहज, सोप्या झाल्यात. शेतीचे कागदपत्रे व इतर अनेक कामे ऑनलाईन झाली आहे. शेती संबंधित भरपूर कामे ऑनलाईन झाल्याने शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाही. Online Satbara Kasa Pahava सातबाऱ्यावर पिकाची नोंदणी देखील ऑनलाईन झाली…
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.. औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर…
सांगली: आंतरजातीय विवाह करणाऱ्या १३ जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा आदेश दिल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका पंचायतीच्या सहा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार भटक्या जमाती असलेल्या नंदीवाले समाजाच्या पंचायतीने ९ जानेवारी रोजी सांगलीतील पलूस येथे झालेल्या बैठकीत सामाजिक बहिष्काराचे आदेश दिले होते. ‘जिल्ह्यातील विविध भागात या जोडप्यांचे लग्न झाले होते’ या प्रकरणी एका पीडित…
अशा अनेक गोष्टी आचार्य चाणक्यांनी वर्षांपूर्वी सांगितल्या होत्या, ज्याला आजच्या काळात सुद्धा तोड नाहीत. चला जाणून घेऊया पती-पत्नीच्या नात्याबाबत चाणक्याने काय धोरण दिले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा अनेक गोष्टी मांडल्या आहेत, ज्या आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. हे आचार्य चाणक्याची दूरदृष्टी एका खास पद्धतीने मांडतात. यामुळेच आचार्य यांच्याकडे आजही सर्वोत्तम जीवन…
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या पारुंडी गावामध्ये मागील काही दिवसांपासून चालू असलेली आरोग्य सभा ही सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. कारण काय तर म्हणे या सभेमध्ये चक्क एका बाबाने (भोंदुच म्हणाना) डोक्यावर हात ठेवता क्षणी दुर्धर आजार बरे होत असल्याचा दावा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबासाहेब शिंदे नावाचा हा…
Water Detector Mobile App : जसे की आपल्याला माहित आहेच की, दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे भूजल पातळी म्हणजे जमिनीतील पाणीसाठा कमी होत आहे. अशावेळी तुमच्या जमिनितल्या कोणत्या भागात किती भूजल पातळी किती आहे. याची माहिती असणे आपल्यासाठी आवश्यक आहे. Water Detector in Underground Bhujal Water Detector Mobile App भारतीय भूजल विभागाने नागरिकांच्या या समस्या…