SHOP FOR SALE PADAMPURA








































पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना म्हटले आहे की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करू शकते. त्याचवेळी, 16 वर्षीय मुलीला तिच्या पतीसोबत राहण्यासाठी आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. लग्नाचे वय समान करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण दरम्यान, पंजाब आणि हरियाणा…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, सरकार एका ठराविक मर्यादेत एकदाच टोल वसूल करेल. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे. आगामी काळात महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल घेईल. यासोबतच टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत…
पाण्याची समस्या ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे. सततच्या भूजल पातळीत होणारी घट ही शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभे करते. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी असते. जर पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी योग्य पद्धतीने शेती करून सुपीक शेती करू शकतो. परंतु जमिनीच्या खालील भूजल साठा पुरेसा आहे का? हे बऱ्यचा वेळा समजत नाही….
🙋🏻♂️ आमच्याकडे सर्व प्रकारचा सुकामेवा (Dry fruits) आणि मसाले (Spices) किरकोळ आणि होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे.. 📲 घरबसल्या ऑर्डर करण्यासाठी संपर्क:-7020542247 ✅ चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल सोबतच इतरही अनेक पोषक घटकांची गरज असेत. तसं पहायला गेलं तर हे सगळे घटक आपल्याला आपल्या नियमित अन्नातून मिळतात पण त्यातून पुरेसं पोषण मिळेलच असं नाही. त्यामुळे…
भारतात कोरोना महामारीचा प्रदुर्भाव मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले होते. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्फत शिक्षण देण्यात येत होतं. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे रुळावर उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याने…
उद्या दिनांक ४ मे रोजी औरंगाबाद शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे त्याचे कारण म्हणजे मनसेचे आंदोलन या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतलेली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी उद्या 3 डीसीपी, 3 एसीपी, 39 पी आय, 130 ए पी आय-पी एस आय आणि 1248 स्टाफ नेमलेला आहे. त्यासोबत शहरातील 42 मशिद…