औरंगाबादकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस, एमजीएम कॅम्पस विज्ञान विभागाचा उपक्रम..




Education Loan : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यानंतर आता आरोग्य आणि शिक्षण सुद्धा मानवाचे मुलभूत हक्क आणि गरजा आहे. यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शिक्षण ही महत्त्वाची गरज समजली जाते. शिक्षणाने माणूस घडतो आणि समाजाचा विकास होतो. परंतु आपल्या देशातील बऱ्याच नागरिकांची परिस्थिती बघता त्यांना मुलांना शिकविणे शक्य होत नाही. त्यांचा…
आपल्या देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून फ्रॉड करण्यासाठी हॅकर्स calling, SMS आणि इन्स्टंट मेसेजिंग Apps द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या SPAM करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग Apps म्हणजे WhatsApp. WhatsApp हे एक सर्वात जास्त प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आपले फोटोज, व्हिडिओ एकमेकांना शेअर…
केंद्रीय निवडणूक आयोगानं महत्वाचा निर्णय घेऊन मतदान कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्याचं ठरवलं आहे. या मोहिमेला १ ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे… आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या निर्णयाच्या नंतर आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक (Aadhar Voter card Link) करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून त्याबाबतचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. आधार कार्ड…
Hair fall : आई बनल्यानंतर महिलांच्या आरोग्यात बरेच बदल होतात. बाळाला जन्म दिल्यानंतर शरीरात अशक्तपणाही येतो. आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी होतात. आई झाल्यानंतर महिलांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणे. प्रसूतीनंतर काही महिने केस गळण्याची समस्या कायम राहते. योग्य काळजी न घेतल्यास केस खूप कमकुवत आणि निर्जीव होतात. काही…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सभेच्या परवानगीचे पत्र आज आयोजकांकडे देण्यात येणार असून आता १ मे २०२२ रोजी होणाऱ्या सभेचा मार्ग मोकळा होणार आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येणार असली तरी राज ठाकरे यांना काही अटी-शर्तीचे पालन करावे लागणार…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1176 जण जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सहा हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 176 जणांना (शहर 715, ग्रामीण 461) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 56 हजार 213 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज…