औरंगाबाद शहरातील दिनांक 18 फेब्रुवारी 2022 चे लसीकरण नियोजन..




💁🏻♂️ पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पुंडलिकनगर भागातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. मात्र, यावेळी आतमध्ये जाण्यासाठी कुलुप लावलेले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी दगडाने कुलुप तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 🗣️ इतकंच नाहीतर काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनत चालला…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये ५.१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा पुढे रवाना झाला. राज ठाकरे दुपारी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले असता घोडेगाव येथे त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. यात काही गाड्यांचे नुकसान झाले,…
काल शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खुलताबाद हद्दीतील महेशमाळ येथील हॉटेल आर्या मध्ये चंद्रकला भागाजी साठे रा. म्हैसमाळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद ही बाई औरंगाबाद येथून महिला बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेते, एका ग्राहकाकडून पाचशे रुपये घेऊन स्वतः 250/-…
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. यावेळी सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून ते पूर्वीप्रमाणेच 14 सामने खेळणार आहेत. लीग सुरू होण्यापूर्वीच, सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसत असल्याने त्याचा प्रोमो मोठा गाजावाजा करत आहे. IPL 2022 चा दुसरा प्रोमो देखील रिलीज झाला असून…
आपल्या देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून फ्रॉड करण्यासाठी हॅकर्स calling, SMS आणि इन्स्टंट मेसेजिंग Apps द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या SPAM करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग Apps म्हणजे WhatsApp. WhatsApp हे एक सर्वात जास्त प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आपले फोटोज, व्हिडिओ एकमेकांना शेअर…
वैजापूरच्या राजकारणामध्ये कौटुंबिक वादामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदारावर त्यांच्या भावजयीने गंभीर आरोप केले असून, गृहमंत्र्यांना पत्र लिहून त्यात इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आमदार रमेश बोरणारे आपल्याला वारंवार धमकावून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे, आणि हा त्रास आता असह्य झाल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे पत्र लिहिणाऱ्या महिलेचे नाव असून, त्यांनी यापूर्वी…