औरंगाबाद शहरातील दिनांक 18 जानेवारी 2022 रोजीचे कोरोना लसीकरण केंद्राचे नियोजन…




National Pension Scheme in Marathi: पैसा साठवला तर तो कुजतो, जर त्याची गुंतवणूक केल्यास त्याची व्याप्ती वाढत, म्हणजेच भविष्यासाठी गुंतवणूक investment करणं आवश्यक आहे. कारण पुढील भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. प्रत्येकजण भविष्याबाबत चिंतेत असतो. कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्हाला ‘एनपीएस’ अर्थात ‘नॅशनल पेन्शन…
2014 के लोकसभा चुनाव से पहले नरेंद्र मोदी ने कहा था कि वह भारत में काला धन लाएंगे और सभी के खाते में 15 लाख रुपये जमा करेंगे. चूंकि यह पैसा नागरिकों को नहीं मिला, इसलिए विपक्ष द्वारा भी भाजपा की आलोचना की जाती है। लेकिन हालही में यह पता चला है कि औरंगाबाद के…
Mukhyamantri Kisan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखी राज्यात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढील आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये वर्ग…
💰दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. 🎯या महागाईच्या जमान्यात नवीन व्यवसाय सुरू करणे खूपच कठीण झाले आहे. 🥳त्यामुळेच आम्ही खास तुमच्या साठी घेऊन आलो आहे नवीन व्यवसायाची संधी. 🔥 फक्त 99rs मध्ये तुम्ही सुरू करू शकता तुमच्या स्वतःचा दूध डेअरी चा व्यवसाय. 💯आपल्याला माहीत आहे की सध्याच्या दैनंदिन जिवनात दूध हे काळाची गरज बनली आहे त्यामुळे…
मेष- कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विरोध टाळा, त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. आर्थिक अडचणींमुळे काही महत्त्वाची कामे मध्येच अडकू शकतात. तुमचे प्रियजन आनंदी आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत संध्याकाळसाठी काही योजना बनवाव्यात. प्रेमात निराशा होऊ शकते, पण हार मानू नका कारण शेवटी खऱ्या प्रेमाचाच विजय होतो. वृषभ– आज तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत रात्रीच्या…
करिअरच्या शिखरावर असताना या कलाकारांनी शोला अलविदा केलातारक मेहता का उल्टा चष्माः प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जेठालाल, बापूजीपासून बबिता आणि अय्यरपर्यंत या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सुरुवातीपासूनच प्रत्येक कलाकाराला पसंती दिली जात असली, तरी काही स्टार्स असे होते ज्यांनी करिअरच्या शिखरावर…