☔ शिवकृपा मार्बल पेस्ट & वॉटर प्रूफिंग.




































इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), ज्याने भारतीय क्रिकेटला मोठी किंमत आणि एक नवीन ओळख दिली आहे, 10 संघ आपले रंग दाखवण्यासाठी सज्ज आहे, ज्याचा पहिला सामना आज (26 मार्च, शनिवार) गतविजेत्या चेन्नई विरुद्ध आहे. सुपर किंग्ज (CSK) आणि मागील वर्षातील उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जाईल. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा जागतिक…
सिल्लोड तालुक्यामधील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रुझरने मोटारसायकस्वार पती-पत्नीला चिरडल्याची घटना काल मंगळवारी संध्याकाळी घडली असून या भीषण अपघातामध्ये मोटरसायलवरील पती सागर ईश्वर सपकाळ ( २७ , रा. बोदवड ता.सिल्लोड) याचा जागेवराच मृत्यू झाला, तर आज सकाळी पत्नी दुर्गाबाई सागर सपकाळ हीचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की, सागर व दुर्गाबाई हे नवरा…
औरंगाबाद: शहरामध्ये पुन्हा एकदा कुरियरद्वारे तलवारी मागवल्याचे समोर आले आहे. आज क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील DTDC कुरिअरच्या कार्यालयावर छापा मारत पार्सल बॉक्समध्ये असलेल्या एक कुकरी आणि ३७ तलवारी जप्त केल्या. औरंगाबाद शहरमध्ये कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याची ही तिसरी घटना असून, या पार्सलवर औरंगाबाद आणि जालना येथील ७ ग्राहकांचे पत्ते आढळून आले आहेत. मिळालेल्या…
Why Don’t Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये अनेक बदल घडत असतात. या परीस्थितीत कधी-कधी त्यांना स्वत:च्या भावना समजत नाही आणि काही गोष्टींवर त्यांना राग येतो किंवा ते आई-वडीलांचा अनादर करतात. खरं म्हणजे लहान मुलं ही माती-सारखी असतात, तुम्ही त्यांना ज्या प्रकारे आकार देता, त्याप्रमाणेच ते घडतात. कदाचित…
Best Valentine’s Day Gift: जर तुम्हाला तुमच्या व्हॅलेंटाईनला 15 हजारांपेक्षा कमी रेंजचा फोन भेट द्यायचा असेल, तर अमेझॉनवर नवीन डील आली आहे. Redmi चा नवा फोन 11 फेब्रुवारीपासून Redmi Note 11 उपलब्ध होणार आहे. Redmi Note 11 मोबाईलला उद्या दिनांक 11 फेब्रुवारीपासून, तुम्ही Amazon वरून Redmi चा नवीन बजेट फोन खरेदी करू शकता, ज्याची किंमत…
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.. औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर…