औरंगाबाद मध्ये विविध क्षेत्रात 251 रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
मित्रांनो आज तुम्ही कमी वयाचे आहात, त्यामुळे आज तुम्हाला तुमचे वजन झेपते. 🤔 *विचार करा..!* *जर 10-15 वर्षाने जर आपण आजच्या पेक्षा 3-4 किलो जरी जास्त असू तरी त्या काळात तुम्हाला तुमचे वजन झेपणार नाही.. मुला-मुलींच्या लग्नात सुद्धा याच अडचणी येऊ लागल्यात आता…* 🪀 *संपर्क-व्हॉट्सॲप लिंक* 👇🏼 *https://wa.me/918830353749?text=वजन* 📲 *कॉल* *7415-7415-61* 💯 *आज नसलेले, शुगर,…
👨🏻💼 Required: Sale/ Service Executive/Telecallers for Reputed Law Publication Firm.. 👨🏻🎓 Qualifications: – Graduate/ Undergraduate. ✅ Role: – Retail Sales/ Business Development/ Govt & Institution Sales. ✅ Experience: – 2-5 year in sales & business development 😇 Fresher also applying.. 🤑 Salary: – No barring for Deserving Candidates 👩🏻💼 Telecaller: – Only Female Candidates 📞…
तरूणीचा गळा चिरून हत्या करणाऱ्या माथेफिरू शरण सिंग याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून आज रविवारी ताब्यात घेतले. काल देवगिरी कॉलेज परिसरातील रचनाकार कॉलोनी मध्ये 200 फूट ओढत नेऊन ग्रंथी सुखप्रित कौर प्रितपाल सिंग या 19 वर्षीय BBA च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या तरुणीची गळा चिरून हत्या केली होती.. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ…
बीड : भरधाव वेगात असलेल्या कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार जणांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर रस्त्यावरील दोन जण आणि कारमधील दोन जण असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात काल रात्री 9:30 च्या सुमारास बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील घाटनांदूरमध्ये झाला आहे….
लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. एका महिन्यात लिंबाचा भाव 70 रुपयांवरून 400 रुपयांवर गेला आहे. भाजी विक्रेते 1 लिंबू 10 रुपयांना देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्याची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. कमी पीक, महाग वाहतूक यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीला डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे…
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने राज्यातील ४०३ जागांपैकी ४०२ जागांचे निकाल रात्री उशिरा जाहीर केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, निवडणूक आयोगाने रात्री उशिरा राज्यातील 403 जागांपैकी 402 जागांचे निकाल जाहीर केले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने त्याच्या मित्रपक्षांसह 273 जागा जिंकल्या आणि त्यांना पूर्ण बहुमत मिळाले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, भाजपला आतापर्यंतच्या मतमोजणीत 41.29 टक्के मते…