mukhyamantri solar Krishi Vahini Yojana | शेतजमीन भाड्याने द्या आणि मिळवा प्रत्येक महिन्याला 75 हजार रुपये, शिंदे सरकारची खास योजना

mukhyamantri solar Krishi Vahini
mukhyamantri solar Krishi Vahini

mukhyamantri solar Krishi Vahini Yojana: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री ‘सौर कृषी वाहिनी योजना’ असं आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेकरिता भाडेतत्त्वावर 1 हेक्टर जमिनीसाठी 75,000 रुपये भाडे दिले जाते. म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 75 हजार रुपये भाडे मिळणार आहे. Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana

mukhyamantri solar Krishi Vahini राज्य सरकार 4 हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे. कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण आणि महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्टयाने उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

mukhyamantri saur krishi vahini yojana maharashtra तुम्ही एक हेक्टर जमीन दिली तर तुम्हाला 75 हजार रुपये भाडे दिले जाईल. म्हणजेच प्रति हेक्टर 75 हजार रुपये भाडे दिले जाते. तुम्ही यापेक्षा जास्त जमीन भाड्याने देऊन बक्कळ पैसा कमावू शकता.

सौर उर्जेसाठी दिलेल्या प्रति हेक्टर जमिनीसाठी 75 हजार रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. त्यासाठी प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे. mukhyamantri solar Krishi Vahini

राज्य सरकारमार्फत निश्चित केलेल्या जमिनींना निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. या जमिनीची निवड सौर ऊर्जा प्रकल्प धारक करतील. भाडे पट्ट्याची जमीनधारकाला देण्याची जबाबदारी सौर ऊर्जा प्रकल्प धारकांची असते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणकडील एकूण कृषी वाहिन्यांपैकी किमान 30 टक्के कृषी वाहनांचे सौरऊर्जीकरण जलद गतीने करण्यात येणार आहे. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणारी जमिनी संदर्भात प्रत्येक वर्षी 75 हजार रुपये प्रति हेक्टरी किंवा 2017 च्या निर्णयात नमूद केलेले सहा टक्के दरानुसार भाडे पट्ट्याच्या जर निश्चित करावा असा आदेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी या योजनेची प्रत्येक जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती स्थापन केल्या जाणार आहे.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!