औरंगाबाद मध्ये विविध क्षेत्रात 251 रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे.. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. शेतकरी या अनुदानाची वाट पाहत आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना karj mafi yojana 2017-18 पासून 2020 पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर…
टाटा मोटर्स एक कार निर्माता ब्रँड म्हणून भारतातील ग्राहकांचे मन जिंकत आहे. कंपनी लागोपाठ नवीन मॉडल्स भारतात केवळ लॉन्च करत नाही तर त्यांचे वेगवेगळे व्हेरियंट्स सुद्धा आणत आहे. टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी Tata Punch चे एडिशन लाँच केले होते. आता कंपनी पुन्हा एक नवीन SUV लाँच करण्याची तयारी करीत आहे. या SUV च्या लाँचिंग नंतर…
काही लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरच फायदेशीर आहे का? जाणून घ्या… सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात, असे तुम्ही घरातील मोठ्यांकडून ऐकले असेल. याशिवाय हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणेही खूप महत्त्वाचे आहे. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी…
बुधवार 23 मार्च 2022 रोजी अनेक राशींच्या आर्थिक स्थितीत खूप सुधारणा होईल. त्याचबरोबर काही राशीच्या लोकांनी आज व्यवहारात अधिक सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही आज उधार दिल्यास, तुमचे पैसे परत येणार नाहीत. आज तुमची आर्थिक स्थिती कशी असेल ते जाणून घ्या…! मेष : आर्थिक आघाडीवर मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उताराचा असेल. या राशीचे…
🚗 🚕 🚙 🚌 🚎 🚐 🛻 🚚 🚛_______________________________________ *TRAVEL Makes You Realise That,* *No Matter How Much You Know,* *There’s Always More To Explore..!*_______________________________________ 🚘🚘 *_CARभारी_* 🚘🚘 *_TOURS & TRAVELS_**Wishing You A Very Happy New Year**Hope You’ll Enjoys Life’s Journey As Well..!* – *8149453903* *Call* us For Book *Now*– *8668917009* *Call* us For Book…
राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती, तसेच…