औरंगाबाद मध्ये विविध क्षेत्रात 251 रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
चोरीच्या संशयावरून माणवतेलाही लाजवेल एवढ्या क्रूरपणे मनोजची हत्या करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेमुळे औरंगाबाद हादरला आहे. विशेष काही आरोपी मारत असताना इतर आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे घटनेतील क्रौर्य अधिकच ठळकपणे दिसून आले. मारहाण नंतर मनोजला घातले स्नान चोरीच्या संशयावरून मनोज आव्हाडची हत्या केल्यानंतर आरोपींनी अत्यंत शांतपणे…
Solar Panel Online Application: मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये लोडशेडिंगमुळे सर्वच ठिकाणी सतत वीज जात आहे. यामुळे सरकार वीज पुरवठा सर्व क्षेत्रात व्यवस्थित व्हावे म्हणून नवनवीन प्रयोग करत आहे. त्या मधील सर्वात मोठा प्रयोग म्हणजे सौर पॅनल (solar panel Yojana) हा आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो. ऑनलाईन…
Dairy Farm Anudan Yojana Maharashtra: प्रत्येक व्यक्तीला वाटते की, आपल्याकडे चांगल्या प्रमाणात पैसा असावा. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून कमाई करत असतात. अनेकजण व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. तुम्ही देखील व्यवसाय करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला खास माहिती देणार आहोत. तुम्ही दूध डेअरी व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता. तुम्ही जर शेतकरी असाल, तर डेअरी व्यवसाय…
जगातील सर्वात श्रीमंत गावामध्ये भारतातील एका गावाचा समावेश होतो. आणि हे गाव गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आहे आणि या गावाचे नाव आहे माधापर. या गावातील बहुतांश ग्रामस्थांचा पगार शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खूप जास्त आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे म्हटले जाते. येथील बहुतांश लोक खेड्यात राहतात. मात्र, कालांतराने अनेक लोक शहरांकडे जाऊ लागले. जर तुम्हीही अशा…
Finance : पीएम किसान योजनेचा 11व्या हप्त्यापोटी 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले आहे. शिमला येथे आयोजित ‘गरीब कल्याण संमेलना’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये वर्ग केले.. नाशिक जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू..! पाहा या भीषण अपघाताचे फोटो पीएम किसान योजनेचे…
Dal Mill Subsidy in Maharashtra: भारत हा कृषीप्रधान देश आहे.. भारत हा शेतीच्या विकासाकडे जात असून सध्या अनेक मोठे शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करून, नवनवीन प्रयोग करत आहेत. बरेचसे शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे जोडधंदा म्हणून विविध व्यवसाय करून अधिक उत्पन्न मिळवत असतात. जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय शेतकरी करत असतात. शेती…