औरंगाबाद मध्ये विविध क्षेत्रात 251 रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
Job fair to fill 251 posts in various fields in Aurangabad..
पहिल्यांदाच मरणासन्न माणसाच्या मेंदूच्या हालचालींची नोंद करण्यात आली आहे. मेंदूतील तालबद्ध क्रिया पाहिल्या गेल्या आहेत. स्वप्न पाहताना नेमके हेच जाणवते. मृत्यूच्या वेळी मनात ज्या कृती होतात त्या मृत्यूपूर्वी जीवनाचे स्वरूप मानले गेले आहे. माणूस मरण्यापूर्वी काही सेकंदात किंवा काही मिनिटांत त्याचे जुने आयुष्य आठवते. एस्टोनियामधील टार्टू विद्यापीठात, डॉ. राऊल व्हिसेंटे यांनी 87 वर्षीय व्यक्तीच्या मेंदूची…
Bhumi Abhilekh online nakasha : तुम्ही जर शेतकरी असाल तर शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी तुम्हाला आता वारंवार भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागणार नाही. राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचे एक नवीन पोर्टल अपडेट केले असून, त्या पोर्टलच्या सहाय्याने तुम्हाला आता घरबसल्या तब्बल 17 वेगवेगळ्या सेवांचा लाभ मिळणार आहेत. यामुळे तुमचा वेळ आणि श्रम तर वाचणारच आहे…
Government Scheme: शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेतीला मजा नाही. शेतकरी पाणी विहिरीद्वारे साठवतो. त्यानंतर मोटारच्या साहाय्याने वेळोवेळी पाणी देत असतो. पाण्याची साठवणूक करायचे म्हटले तर विहीर असणं आवश्यक आहे. शेतीसाठी विहीर असणं आवश्यक आहे, यासाठी राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. (Sarkari Yojana Maharashtra) विहिरी संबंधित शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली…
काल दिनांक 27 जुलै 2022 रोजी राज्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये 13 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणाऱ्या निर्णयाचा सुद्धा समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर; पूरग्रस्त शेतकऱ्यांचा देखील समावेश राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्याचा निर्णय या…
Post Office Kisan Vikas Patra Investment Scheme : शेतकऱ्यांच्या नावाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही सरकारी योजना आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे. Post Office Kisan Vikas Patra Investment Scheme : शेतकऱ्यांच्या नावाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही सरकारी योजना आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे….
औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील अजिठा रोडवरील भारत दर्शन येथे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पुण्यावरून मलकापूरला जात असलेल्या एका खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व 28 प्रवासी सुखरूप आहेत. सविस्तर माहिती अशी की गुरुवारी पहाटे 5 वजेच्या सुमारास 28 प्रवाशांनी भरलेली (MH 12 E Q 9007) साई…