राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी..
















पाण्याची समस्या ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे. सततच्या भूजल पातळीत होणारी घट ही शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभे करते. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी असते. जर पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी योग्य पद्धतीने शेती करून सुपीक शेती करू शकतो. परंतु जमिनीच्या खालील भूजल साठा पुरेसा आहे का? हे बऱ्यचा वेळा समजत नाही….
औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर या भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अंमली पदार्थांचे सेवन करून गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. औरंगाबाद शहरातील भारत नगरमध्ये दुर्लभ कश्यप नावाच्या दुष्ट गुंडाच्या नावाने चौकी थाटली असून अनेक बदमाश त्याचे अनुकरण करताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी गुंडागर्दी करत हे बदमाश परिसरातील लोकांना त्रास देतात. अशा…
jan dhan yojana 10000 rupees: नागरिकांसाठी महत्वाची आणि फायद्याची बातमी आहे. मोदी सरकार देशातील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजना योजनेद्वारे चांगलाच फायदा होणार आहे. जन धन योजनेत तुम्हाला जन धन खाते उघडावे लागते. या योजनेमार्फत विविध बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडले जाते. जर तुमचे…
मेष– तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्रिय असाल. दिवसही छान जाईल. नशिबाने पैसा मिळू शकतो. इतरांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधात पूर्णपणे स्पष्ट रहा. कोणतेही वचन किंवा करार करण्यापूर्वी, त्यातील लपलेले पैलू काळजीपूर्वक पहा. तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय व्हाल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. अनेक बाबतीत नशीब तुमची साथ देईल….
आज आहे १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. मराठी माणसाचे हक्काचे राज्य निर्माण झाले तो दिवस. पण हे मराठी राज्य इतक्या सहज तयार झाले नाही, तर त्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलीय, अनेकांना रक्त सांडावं लागलंय. त्यानंतर मराठी माणसांचा हा ‘महाराष्ट्र’ तयार झाला आहे. मग हा दिवस विसरुन कसं चालेल..? १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. नातेवाईकांसोबतच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाला असेल तर त्यात जवळीकता येईल. बंधुभावाची भावना कायम राहील. महत्त्वाच्या कामाबद्दल भावंडांशी बोलू शकाल. अविवाहित लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना खूप कष्ट करावे लागतील, तरच ते काहीतरी साध्य करू शकतील. राजकीय…