उंडणगावात ईद उत्साहात साजरी
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/05/IMG-20220503-WA0036.jpg)
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/05/IMG-20220503-WA0041.jpg)
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/05/IMG-20220503-WA0041.jpg)
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/05/IMG-20220503-WA0058.jpg)
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/05/IMG-20220503-WA0058.jpg)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी १ मे २०२२ रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे प्रशासन परवानगी देणार की नाही याबाबत अद्याप स्पष्ट नसताना मनसे मात्र सभा घेण्यावर ठाम आहे. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध केला आहे. या…
Cast validity certificate : १०वी-१२वी परीक्षेनंतर आता पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थी कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी कसलीही अडचण येऊ नये याकरिता जात पडताळणी समिती तर्फे आता मात्र १५ दिवसांच्या आत जात-वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असा करा अर्ज..जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची (Sairat) सिनेमाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, बहिणीचे प्रेमसंबंध असल्यावरून दोन भावांनी सख्या बहिणीची कुऱ्हाडीने हत्या (Murder) केयाची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात समोर आली आहे. या हत्याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (Chandrakala Bavaskar) वय…
भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( MH 21 BH 4331) जालन्याहून औरंगाबादकडे येत होती. जालना रोडवर असलेल्या जवळगाव फाट्यावर पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्यामुले पिकअप दुभाजकावर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली. याच वेळेस जालन्याला जाणारी पुणे-कळमनुरी बस आली. आणि पिकअप बसवर आदळली. या अपघातात 4 जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती…
बुलढाणा – माणसाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी अंधश्रद्धा ठेवून अघोरी पूजा आणि नरबळी देण्याच्या घटना जन्माला घालतात. काही वेळी पैशांसाठी, तर कधी मुलगा जन्माला यावा यासाठी अंधश्रद्धेला बळी पडतात. यासाठी अनेक लोकं घरी किंवा स्मशानभूमीत जाऊन मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार ( Aghori Puja at Midnigh ) विधी केला जातो. तर अशीच धक्कादायक घटना एका गावी घडली आहे. तर…
शेळीपालन योजना २०२३ | शेतकरी बांधवांसाठी तसेच पशुपालन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय योजना सुरू झालेल्या आहेत. शेती म्हटलं म्हणजे आजच्या पर्यावरणाचा स्थिती बघता खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जोडधंदा करणे हे शेतकऱ्यासाठी गरजेचं झालं आहे शेतकरी आज अवकाळी पाऊस, सिंचनाची उपलब्धता नसणे, पाण्याची आणि विजेची टंचाई अशा…